‘लाडक्या बहीण’ योजनेच्या लाभासाठी e-KYC अनिवार्य; १८ नोव्हेंबर अंतिम मुदत
‘लाडक्या बहीण’ योजनेच्या लाभासाठी e-KYC अनिवार्य; १८ नोव्हेंबर अंतिम मुदत
Read More
राज्यात अवकाळी पावसाची हजेरी कायम; मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात विजांसह पावसाचा अंदाज
राज्यात अवकाळी पावसाची हजेरी कायम; मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात विजांसह पावसाचा अंदाज
Read More
राज्यात कडाक्याची थंडी, रब्बी पिकांना गारपिटीचा धोका; हवामान अभ्यासक डॉ. मच्छिंद्र बांगर यांचा महत्त्वाचा इशारा
राज्यात कडाक्याची थंडी, रब्बी पिकांना गारपिटीचा धोका; हवामान अभ्यासक डॉ. मच्छिंद्र बांगर यांचा महत्त्वाचा इशारा
Read More
नियोजन फिट, तर हरभरा उत्पादन हिट: पेरणीपासून काढणीपर्यंतचे शास्त्रोक्त व्यवस्थापन
नियोजन फिट, तर हरभरा उत्पादन हिट: पेरणीपासून काढणीपर्यंतचे शास्त्रोक्त व्यवस्थापन
Read More
रब्बी गहू पेरणी: कोरडवाहूसाठी योग्य वाण निवडा आणि उत्पादन वाढवा
रब्बी गहू पेरणी: कोरडवाहूसाठी योग्य वाण निवडा आणि उत्पादन वाढवा
Read More

अखेर छत्रपती संभाजीनगर, जालना आणि वर्धा जिल्ह्यांतील शेतकऱ्यांसाठी ९०० कोटी रुपयांची नुकसान भरपाई मंजूर

सप्टेंबर २०२५ मधील अतिवृष्टी आणि पुरामुळे बाधित झालेल्या १२.६२ लाख शेतकऱ्यांना मिळणार दिलासा; १५ दिवसांत रक्कम वितरणाचे शासनाचे निर्देश.

ADS खरेदी करा ×

विशेष प्रतिनिधी, मुंबई:

सप्टेंबर २०२५ मध्ये झालेल्या अतिवृष्टी आणि पुरामुळे झालेल्या शेतपिकांच्या नुकसानीच्या भरपाईच्या प्रतीक्षेत असलेल्या छत्रपती संभाजीनगर, जालना आणि वर्धा या तीन जिल्ह्यांतील शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने मोठा दिलासा दिला आहे. या जिल्ह्यातील सुमारे १२.६२ लाख बाधित शेतकऱ्यांना ९१३.४१ कोटी रुपयांची मदत देण्यासाठी शासनाने अखेर मंजुरी दिली आहे. २९ ऑक्टोबर २०२५ रोजी महसूल व वन विभागाने यासंदर्भात शासन निर्णय (जीआर) जारी केला असून, पुढील १५ दिवसांत ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात थेट जमा करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

Leave a Comment