‘लाडक्या बहीण’ योजनेच्या लाभासाठी e-KYC अनिवार्य; १८ नोव्हेंबर अंतिम मुदत
‘लाडक्या बहीण’ योजनेच्या लाभासाठी e-KYC अनिवार्य; १८ नोव्हेंबर अंतिम मुदत
Read More
राज्यात अवकाळी पावसाची हजेरी कायम; मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात विजांसह पावसाचा अंदाज
राज्यात अवकाळी पावसाची हजेरी कायम; मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात विजांसह पावसाचा अंदाज
Read More
राज्यात कडाक्याची थंडी, रब्बी पिकांना गारपिटीचा धोका; हवामान अभ्यासक डॉ. मच्छिंद्र बांगर यांचा महत्त्वाचा इशारा
राज्यात कडाक्याची थंडी, रब्बी पिकांना गारपिटीचा धोका; हवामान अभ्यासक डॉ. मच्छिंद्र बांगर यांचा महत्त्वाचा इशारा
Read More
नियोजन फिट, तर हरभरा उत्पादन हिट: पेरणीपासून काढणीपर्यंतचे शास्त्रोक्त व्यवस्थापन
नियोजन फिट, तर हरभरा उत्पादन हिट: पेरणीपासून काढणीपर्यंतचे शास्त्रोक्त व्यवस्थापन
Read More
रब्बी गहू पेरणी: कोरडवाहूसाठी योग्य वाण निवडा आणि उत्पादन वाढवा
रब्बी गहू पेरणी: कोरडवाहूसाठी योग्य वाण निवडा आणि उत्पादन वाढवा
Read More

कर्जमाफीच्या घोषणेवरून सरकारमध्येच मतभेद? शेतकऱ्यांचा संभ्रम वाढला

उपमुख्यमंत्री अजित पवारांनी ३० जून २०२६ नंतरच्या अंमलबजावणीचे दिले संकेत, तर मुख्यमंत्र्यांनी दिली होती पूर्वीची ग्वाही; शेतकऱ्यांमध्ये संतप्त प्रतिक्रिया.

ADS खरेदी करा ×

विशेष प्रतिनिधी, 

नैसर्गिक आपत्ती आणि शेतमालाच्या दरातील घसरणीमुळे संकटात सापडलेल्या राज्यातील शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची घोषणा केव्हा होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले असतानाच उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी केलेल्या एका विधानाने मोठा संभ्रम निर्माण झाला आहे. “कर्जमाफीची अंमलबजावणी ३० जून २०२६ नंतरच केली जाईल,” असे संकेत त्यांनी बारामती येथील एका कार्यक्रमात दिले आहेत. या विधानामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली असून, सरकारच्या हेतूवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Leave a Comment