‘लाडक्या बहीण’ योजनेच्या लाभासाठी e-KYC अनिवार्य; १८ नोव्हेंबर अंतिम मुदत
‘लाडक्या बहीण’ योजनेच्या लाभासाठी e-KYC अनिवार्य; १८ नोव्हेंबर अंतिम मुदत
Read More
राज्यात अवकाळी पावसाची हजेरी कायम; मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात विजांसह पावसाचा अंदाज
राज्यात अवकाळी पावसाची हजेरी कायम; मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात विजांसह पावसाचा अंदाज
Read More
राज्यात कडाक्याची थंडी, रब्बी पिकांना गारपिटीचा धोका; हवामान अभ्यासक डॉ. मच्छिंद्र बांगर यांचा महत्त्वाचा इशारा
राज्यात कडाक्याची थंडी, रब्बी पिकांना गारपिटीचा धोका; हवामान अभ्यासक डॉ. मच्छिंद्र बांगर यांचा महत्त्वाचा इशारा
Read More
नियोजन फिट, तर हरभरा उत्पादन हिट: पेरणीपासून काढणीपर्यंतचे शास्त्रोक्त व्यवस्थापन
नियोजन फिट, तर हरभरा उत्पादन हिट: पेरणीपासून काढणीपर्यंतचे शास्त्रोक्त व्यवस्थापन
Read More
रब्बी गहू पेरणी: कोरडवाहूसाठी योग्य वाण निवडा आणि उत्पादन वाढवा
रब्बी गहू पेरणी: कोरडवाहूसाठी योग्य वाण निवडा आणि उत्पादन वाढवा
Read More

कापूस बाजार भाव: शेतकऱ्यांच्या दबावापुढे दर काहीसे सुधारले, पण ८००० रुपयांची मागणी कायम!

हंगामाच्या सुरुवातीला मिळालेल्या कमी दरांमुळे कापूस विक्री रोखून धरलेल्या शेतकऱ्यांच्या भूमिकेमुळे बाजारात काहीशी सुधारणा दिसू लागली आहे. अकोला बाजार समितीत कापसाला ७५७९ रुपये प्रति क्विंटलचा दर मिळाल्याने शेतकऱ्यांच्या आशा काहीशा उंचावल्या आहेत. मात्र, हा दर अपवादात्मक असून, बहुतांश बाजार समित्यांमध्ये कापूस अजूनही ७००० ते ७२०० रुपयांच्या घरातच विकला जात आहे. वाढलेला उत्पादन खर्च पाहता हा दर तोकडाच असल्याची भावना शेतकऱ्यांमध्ये आहे.

ADS खरेदी करा ×

सध्या वर्धाआर्वी आणि सावनेर या बाजारपेठांमध्ये दर ७००० रुपयांच्या वर स्थिर आहेत, जे बाजारात मागणी टिकून असल्याचे दर्शवते. मात्र, शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च भरून निघण्यासाठी आणि दोन पैसे नफा मिळवण्यासाठी किमान ८००० ते ८५०० रुपये प्रति क्विंटल दर मिळणे आवश्यक आहे, अशी स्पष्ट मागणी जोर धरू लागली आहे. त्यामुळे अनेक शेतकरी अजूनही दरवाढीच्या प्रतीक्षेत असून, त्यांनी आपला माल घरातच साठवून ठेवण्याला पसंती दिली आहे.

Leave a Comment