‘लाडक्या बहीण’ योजनेच्या लाभासाठी e-KYC अनिवार्य; १८ नोव्हेंबर अंतिम मुदत
‘लाडक्या बहीण’ योजनेच्या लाभासाठी e-KYC अनिवार्य; १८ नोव्हेंबर अंतिम मुदत
Read More
राज्यात अवकाळी पावसाची हजेरी कायम; मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात विजांसह पावसाचा अंदाज
राज्यात अवकाळी पावसाची हजेरी कायम; मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात विजांसह पावसाचा अंदाज
Read More
राज्यात कडाक्याची थंडी, रब्बी पिकांना गारपिटीचा धोका; हवामान अभ्यासक डॉ. मच्छिंद्र बांगर यांचा महत्त्वाचा इशारा
राज्यात कडाक्याची थंडी, रब्बी पिकांना गारपिटीचा धोका; हवामान अभ्यासक डॉ. मच्छिंद्र बांगर यांचा महत्त्वाचा इशारा
Read More
रब्बी गहू पेरणी: कोरडवाहूसाठी योग्य वाण निवडा आणि उत्पादन वाढवा
रब्बी गहू पेरणी: कोरडवाहूसाठी योग्य वाण निवडा आणि उत्पादन वाढवा
Read More
अवकाळी पावसाला ब्रेक, राज्यात ७ नोव्हेंबरपासून थंडीचा जोर वाढणार
अवकाळी पावसाला ब्रेक, राज्यात ७ नोव्हेंबरपासून थंडीचा जोर वाढणार
Read More

नियोजन फिट, तर हरभरा उत्पादन हिट: पेरणीपासून काढणीपर्यंतचे शास्त्रोक्त व्यवस्थापन

योग्य वाण, बीजप्रक्रिया आणि एकात्मिक कीड-रोग व्यवस्थापनातून मर रोग व घाटे अळीवर मिळवा प्रभावी नियंत्रण; एकरी २५ क्विंटलपर्यंत उत्पादनाची संधी.

ADS खरेदी करा ×

विशेष प्रतिनिधी:

राज्यात रब्बी हंगामाला सुरुवात झाली असून, हरभरा हे शेतकऱ्यांच्या पसंतीचे प्रमुख पीक आहे. मात्र, दरवर्षी मर रोग आणि घाटे अळी यांसारख्या समस्यांमुळे उत्पादनात मोठी घट येते. या पार्श्वभूमीवर, योग्य नियोजन आणि शास्त्रोक्त पद्धतींचा अवलंब केल्यास हरभरा पिकातून भरघोस उत्पादन घेणे शक्य असल्याचे कृषी तज्ज्ञांनी म्हटले आहे. यंदा जमिनीत चांगला ओलावा असल्याने पेरणीसाठी पोषक वातावरण असले तरी, काही महत्त्वाच्या बाबींची काळजी घेणे आवश्यक आहे.

Leave a Comment