‘लाडक्या बहीण’ योजनेच्या लाभासाठी e-KYC अनिवार्य; १८ नोव्हेंबर अंतिम मुदत
‘लाडक्या बहीण’ योजनेच्या लाभासाठी e-KYC अनिवार्य; १८ नोव्हेंबर अंतिम मुदत
Read More
राज्यात अवकाळी पावसाची हजेरी कायम; मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात विजांसह पावसाचा अंदाज
राज्यात अवकाळी पावसाची हजेरी कायम; मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात विजांसह पावसाचा अंदाज
Read More
राज्यात कडाक्याची थंडी, रब्बी पिकांना गारपिटीचा धोका; हवामान अभ्यासक डॉ. मच्छिंद्र बांगर यांचा महत्त्वाचा इशारा
राज्यात कडाक्याची थंडी, रब्बी पिकांना गारपिटीचा धोका; हवामान अभ्यासक डॉ. मच्छिंद्र बांगर यांचा महत्त्वाचा इशारा
Read More
नियोजन फिट, तर हरभरा उत्पादन हिट: पेरणीपासून काढणीपर्यंतचे शास्त्रोक्त व्यवस्थापन
नियोजन फिट, तर हरभरा उत्पादन हिट: पेरणीपासून काढणीपर्यंतचे शास्त्रोक्त व्यवस्थापन
Read More
रब्बी गहू पेरणी: कोरडवाहूसाठी योग्य वाण निवडा आणि उत्पादन वाढवा
रब्बी गहू पेरणी: कोरडवाहूसाठी योग्य वाण निवडा आणि उत्पादन वाढवा
Read More

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी १० हजार रुपये मदतीची घोषणा, पण मिळणार सरसकट? संभ्रम कायम

मुख्यमंत्र्यांच्या घोषणेनंतर १५ दिवसांत मदतीचे आश्वासन; मात्र कृषी विभागामार्फत वितरणाच्या निर्णयाने अनेक प्रश्न उपस्थित.

ADS खरेदी करा ×

विशेष प्रतिनिधी, पुणे:

राज्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरकारने हेक्टरी १० हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे. मुख्यमंत्र्यांनी केलेल्या घोषणेनुसार, ही मदत पुढील १५ दिवसांत थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली जाईल. मात्र, ही मदत सरसकट सर्वच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मिळणार का, याबाबत मोठा संभ्रम निर्माण झाला आहे. मदत वितरणाची जबाबदारी नेहमीप्रमाणे महसूल विभागाऐवजी कृषी विभागाकडे सोपवल्याने आणि मदतीसाठी काही अटी लागू होण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

Leave a Comment