‘लाडक्या बहीण’ योजनेच्या लाभासाठी e-KYC अनिवार्य; १८ नोव्हेंबर अंतिम मुदत
‘लाडक्या बहीण’ योजनेच्या लाभासाठी e-KYC अनिवार्य; १८ नोव्हेंबर अंतिम मुदत
Read More
राज्यात अवकाळी पावसाची हजेरी कायम; मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात विजांसह पावसाचा अंदाज
राज्यात अवकाळी पावसाची हजेरी कायम; मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात विजांसह पावसाचा अंदाज
Read More
राज्यात कडाक्याची थंडी, रब्बी पिकांना गारपिटीचा धोका; हवामान अभ्यासक डॉ. मच्छिंद्र बांगर यांचा महत्त्वाचा इशारा
राज्यात कडाक्याची थंडी, रब्बी पिकांना गारपिटीचा धोका; हवामान अभ्यासक डॉ. मच्छिंद्र बांगर यांचा महत्त्वाचा इशारा
Read More
नियोजन फिट, तर हरभरा उत्पादन हिट: पेरणीपासून काढणीपर्यंतचे शास्त्रोक्त व्यवस्थापन
नियोजन फिट, तर हरभरा उत्पादन हिट: पेरणीपासून काढणीपर्यंतचे शास्त्रोक्त व्यवस्थापन
Read More
रब्बी गहू पेरणी: कोरडवाहूसाठी योग्य वाण निवडा आणि उत्पादन वाढवा
रब्बी गहू पेरणी: कोरडवाहूसाठी योग्य वाण निवडा आणि उत्पादन वाढवा
Read More

बच्चू कडूंच्या आंदोलनाला यश की अपयश? नागपूरमधील आंदोलनानंतर सरकारने उचलली महत्त्वाची पाऊले

बच्चू कडूंच्या आंदोलन: कर्जमाफीसाठी अभ्यास समितीची स्थापना, अमरावती विभागासह अनेक जिल्ह्यांना तातडीची मदत जाहीर; कर्ज वसुलीला स्थगिती.

ADS खरेदी करा ×

विशेष प्रतिनिधी, नागपूर:

दिल्लीच्या धर्तीवर नागपुरात आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वात आयोजित करण्यात आलेल्या विशाल शेतकरी आंदोलनानंतर आता राज्यात ‘आंदोलनाला यश आले की अपयश?’ यावर मोठी चर्चा सुरू झाली आहे. सरकारने कर्जमाफीची थेट घोषणा न करता आंदोलन स्थगित झाल्याने अनेकांनी नाराजी व्यक्त केली, तर काहींनी सरकारच्या निर्णयांना आंदोलनाचे पहिले यश मानले आहे. या आंदोलनामुळे शेतकऱ्यांच्या पदरात नेमके काय पडले, याचा हा सविस्तर आढावा.

Leave a Comment