‘लाडक्या बहीण’ योजनेच्या लाभासाठी e-KYC अनिवार्य; १८ नोव्हेंबर अंतिम मुदत
‘लाडक्या बहीण’ योजनेच्या लाभासाठी e-KYC अनिवार्य; १८ नोव्हेंबर अंतिम मुदत
Read More
राज्यात अवकाळी पावसाची हजेरी कायम; मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात विजांसह पावसाचा अंदाज
राज्यात अवकाळी पावसाची हजेरी कायम; मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात विजांसह पावसाचा अंदाज
Read More
राज्यात कडाक्याची थंडी, रब्बी पिकांना गारपिटीचा धोका; हवामान अभ्यासक डॉ. मच्छिंद्र बांगर यांचा महत्त्वाचा इशारा
राज्यात कडाक्याची थंडी, रब्बी पिकांना गारपिटीचा धोका; हवामान अभ्यासक डॉ. मच्छिंद्र बांगर यांचा महत्त्वाचा इशारा
Read More
नियोजन फिट, तर हरभरा उत्पादन हिट: पेरणीपासून काढणीपर्यंतचे शास्त्रोक्त व्यवस्थापन
नियोजन फिट, तर हरभरा उत्पादन हिट: पेरणीपासून काढणीपर्यंतचे शास्त्रोक्त व्यवस्थापन
Read More
रब्बी गहू पेरणी: कोरडवाहूसाठी योग्य वाण निवडा आणि उत्पादन वाढवा
रब्बी गहू पेरणी: कोरडवाहूसाठी योग्य वाण निवडा आणि उत्पादन वाढवा
Read More

मान्सूनोत्तर पावसाचा जोर ओसरणार, राज्यात थंडीची चाहूल: पंजाबराव डख यांचा हवामान अंदाज

पंजाबराव डख: ४ नोव्हेंबरपासून पावसाची उघडीप, ७ नोव्हेंबरनंतर राज्यात सर्वत्र थंडी जाणवणार; रब्बी पेरणीसाठी पोषक वातावरणाची शक्यता.

ADS खरेदी करा ×

विशेष प्रतिनिधी, नाशिक:

राज्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या परतीच्या पावसाने त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांसाठी हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी एक अत्यंत दिलासादायक अंदाज वर्तवला आहे. त्यांच्या मते, राज्यात पावसाचा जोर आता कमी होणार असून, नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून थंडीची चाहूल लागेल. हा अंदाज त्यांनी ३१ ऑक्टोबर रोजी आपल्या शेतातून दिला, ज्यामुळे रब्बी हंगामाच्या पेरणीच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

Leave a Comment