‘लाडक्या बहीण’ योजनेच्या लाभासाठी e-KYC अनिवार्य; १८ नोव्हेंबर अंतिम मुदत
‘लाडक्या बहीण’ योजनेच्या लाभासाठी e-KYC अनिवार्य; १८ नोव्हेंबर अंतिम मुदत
Read More
राज्यात अवकाळी पावसाची हजेरी कायम; मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात विजांसह पावसाचा अंदाज
राज्यात अवकाळी पावसाची हजेरी कायम; मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात विजांसह पावसाचा अंदाज
Read More
राज्यात कडाक्याची थंडी, रब्बी पिकांना गारपिटीचा धोका; हवामान अभ्यासक डॉ. मच्छिंद्र बांगर यांचा महत्त्वाचा इशारा
राज्यात कडाक्याची थंडी, रब्बी पिकांना गारपिटीचा धोका; हवामान अभ्यासक डॉ. मच्छिंद्र बांगर यांचा महत्त्वाचा इशारा
Read More
नियोजन फिट, तर हरभरा उत्पादन हिट: पेरणीपासून काढणीपर्यंतचे शास्त्रोक्त व्यवस्थापन
नियोजन फिट, तर हरभरा उत्पादन हिट: पेरणीपासून काढणीपर्यंतचे शास्त्रोक्त व्यवस्थापन
Read More
रब्बी गहू पेरणी: कोरडवाहूसाठी योग्य वाण निवडा आणि उत्पादन वाढवा
रब्बी गहू पेरणी: कोरडवाहूसाठी योग्य वाण निवडा आणि उत्पादन वाढवा
Read More

रब्बीच्या तोंडावर खतांच्या दरात मोठी वाढ, शेतकरी दुहेरी संकटात

प्रति बॅग २०० ते ३०० रुपयांची दरवाढ; लिंकिंग आणि वाहतूक खर्चाच्या बोजाने कृषी विक्रेतेही त्रस्त, केंद्र सरकारच्या धोरणांवर तज्ज्ञांची टीका.

ADS खरेदी करा ×

विशेष प्रतिनिधी:

अतिवृष्टी आणि शेतमालाला मिळणाऱ्या बेभावाने आधीच आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांवर आता रासायनिक खतांच्या दरवाढीचे नवीन संकट कोसळले आहे. ऐन रब्बी हंगामाच्या सुरुवातीलाच विविध कंपन्यांनी खतांच्या दरात प्रति बॅग २०० ते ३०० रुपयांची मोठी वाढ केली आहे. एका बाजूला उत्पादन खर्च वाढत असताना, दुसरीकडे शेतमालाचे भाव कोसळल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक गणित पूर्णपणे कोलमडले आहे.

Leave a Comment