‘लाडक्या बहीण’ योजनेच्या लाभासाठी e-KYC अनिवार्य; १८ नोव्हेंबर अंतिम मुदत
‘लाडक्या बहीण’ योजनेच्या लाभासाठी e-KYC अनिवार्य; १८ नोव्हेंबर अंतिम मुदत
Read More
राज्यात अवकाळी पावसाची हजेरी कायम; मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात विजांसह पावसाचा अंदाज
राज्यात अवकाळी पावसाची हजेरी कायम; मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात विजांसह पावसाचा अंदाज
Read More
राज्यात कडाक्याची थंडी, रब्बी पिकांना गारपिटीचा धोका; हवामान अभ्यासक डॉ. मच्छिंद्र बांगर यांचा महत्त्वाचा इशारा
राज्यात कडाक्याची थंडी, रब्बी पिकांना गारपिटीचा धोका; हवामान अभ्यासक डॉ. मच्छिंद्र बांगर यांचा महत्त्वाचा इशारा
Read More
नियोजन फिट, तर हरभरा उत्पादन हिट: पेरणीपासून काढणीपर्यंतचे शास्त्रोक्त व्यवस्थापन
नियोजन फिट, तर हरभरा उत्पादन हिट: पेरणीपासून काढणीपर्यंतचे शास्त्रोक्त व्यवस्थापन
Read More
रब्बी गहू पेरणी: कोरडवाहूसाठी योग्य वाण निवडा आणि उत्पादन वाढवा
रब्बी गहू पेरणी: कोरडवाहूसाठी योग्य वाण निवडा आणि उत्पादन वाढवा
Read More

रब्बी पिकांवर हवामान बदलाचे संकट; नोव्हेंबरमध्येही पावसाची शक्यता, थंडीचा मुक्काम लांबणीवर डॉ. रामचंद्र साबळे

ज्येष्ठ कृषी हवामानतज्ज्ञ डॉ. रामचंद्र साबळे यांचा अंदाज; ७ नोव्हेंबरनंतर थंडी वाढणार, मात्र ‘ला-निना’मुळे हवामान अस्थिर राहण्याची चिन्हे.

ADS खरेदी करा ×

विशेष प्रतिनिधी, पुणे:

खरीप हंगामात हवामान बदलामुळे झालेल्या प्रचंड नुकसानीतून सावरत असलेल्या शेतकऱ्यांपुढे आता रब्बी हंगामातही मोठे संकट उभे राहण्याची शक्यता आहे. राज्यात पुढील पाच दिवस तुरळक पावसाची शक्यता असून, थंडीचे आगमन लांबणीवर पडले आहे. ७ नोव्हेंबरनंतर थंडी वाढण्यास सुरुवात होईल, मात्र ‘ला-निना’च्या प्रभावामुळे नोव्हेंबर महिन्यातही हवामान अस्थिर राहून पुन्हा पावसाची शक्यता नाकारता येत नाही, असा महत्त्वपूर्ण अंदाज ज्येष्ठ कृषी हवामानतज्ज्ञ डॉ. रामचंद्र साबळे यांनी वर्तवला आहे.

Leave a Comment