‘लाडक्या बहीण’ योजनेच्या लाभासाठी e-KYC अनिवार्य; १८ नोव्हेंबर अंतिम मुदत
‘लाडक्या बहीण’ योजनेच्या लाभासाठी e-KYC अनिवार्य; १८ नोव्हेंबर अंतिम मुदत
Read More
राज्यात अवकाळी पावसाची हजेरी कायम; मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात विजांसह पावसाचा अंदाज
राज्यात अवकाळी पावसाची हजेरी कायम; मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात विजांसह पावसाचा अंदाज
Read More
राज्यात कडाक्याची थंडी, रब्बी पिकांना गारपिटीचा धोका; हवामान अभ्यासक डॉ. मच्छिंद्र बांगर यांचा महत्त्वाचा इशारा
राज्यात कडाक्याची थंडी, रब्बी पिकांना गारपिटीचा धोका; हवामान अभ्यासक डॉ. मच्छिंद्र बांगर यांचा महत्त्वाचा इशारा
Read More
नियोजन फिट, तर हरभरा उत्पादन हिट: पेरणीपासून काढणीपर्यंतचे शास्त्रोक्त व्यवस्थापन
नियोजन फिट, तर हरभरा उत्पादन हिट: पेरणीपासून काढणीपर्यंतचे शास्त्रोक्त व्यवस्थापन
Read More
रब्बी गहू पेरणी: कोरडवाहूसाठी योग्य वाण निवडा आणि उत्पादन वाढवा
रब्बी गहू पेरणी: कोरडवाहूसाठी योग्य वाण निवडा आणि उत्पादन वाढवा
Read More

रब्बी पेरणीसाठी हेक्टरी १० हजार रुपये अनुदान वाटपास सुरुवात; पण ‘एनडीआरएफ’च्या अटींमुळे शेतकरी नाराज

सरसकट मदतीचे आश्वासन हवेतच; ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झालेल्या क्षेत्रालाच मदत मिळणार, शासनाचा जीआर जारी.

ADS खरेदी करा ×

विशेष प्रतिनिधी, मुंबई:

राज्यातील लाखो शेतकरी ज्याची आतुरतेने वाट पाहत होते, त्या रब्बी पेरणीसाठीच्या हेक्टरी १० हजार रुपये अनुदानाच्या वाटपास अखेर राज्य सरकारने सुरुवात केली आहे. मात्र, ही मदत ‘सरसकट’ देण्याच्या घोषणेच्या विपरीत, शासनाने ‘एनडीआरएफ’चे नियम व अटी लागू केल्याने शेतकऱ्यांमध्ये संभ्रम आणि नाराजीचे वातावरण पसरले आहे. शासनाने ७ जिल्ह्यांतील २१ लाख शेतकऱ्यांसाठी १७६५ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असला तरी, अनेक शेतकरी या मदतीपासून वंचित राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Leave a Comment