‘लाडक्या बहीण’ योजनेच्या लाभासाठी e-KYC अनिवार्य; १८ नोव्हेंबर अंतिम मुदत
‘लाडक्या बहीण’ योजनेच्या लाभासाठी e-KYC अनिवार्य; १८ नोव्हेंबर अंतिम मुदत
Read More
राज्यात अवकाळी पावसाची हजेरी कायम; मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात विजांसह पावसाचा अंदाज
राज्यात अवकाळी पावसाची हजेरी कायम; मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात विजांसह पावसाचा अंदाज
Read More
राज्यात कडाक्याची थंडी, रब्बी पिकांना गारपिटीचा धोका; हवामान अभ्यासक डॉ. मच्छिंद्र बांगर यांचा महत्त्वाचा इशारा
राज्यात कडाक्याची थंडी, रब्बी पिकांना गारपिटीचा धोका; हवामान अभ्यासक डॉ. मच्छिंद्र बांगर यांचा महत्त्वाचा इशारा
Read More
नियोजन फिट, तर हरभरा उत्पादन हिट: पेरणीपासून काढणीपर्यंतचे शास्त्रोक्त व्यवस्थापन
नियोजन फिट, तर हरभरा उत्पादन हिट: पेरणीपासून काढणीपर्यंतचे शास्त्रोक्त व्यवस्थापन
Read More
रब्बी गहू पेरणी: कोरडवाहूसाठी योग्य वाण निवडा आणि उत्पादन वाढवा
रब्बी गहू पेरणी: कोरडवाहूसाठी योग्य वाण निवडा आणि उत्पादन वाढवा
Read More

राज्यातून पाऊस जाणार, थंडीचे आगमन होणार; पंजाबराव डख यांचा शेतकऱ्यांना दिलासा

पुढील ३ दिवस तुरळक सरी, ७ नोव्हेंबरनंतर राज्यात थंडीची लाट; ऊसतोडणी आणि रब्बी पेरणीचा मार्ग मोकळा होणार.

ADS खरेदी करा ×

विशेष प्रतिनिधी, पुणे:

सततच्या परतीच्या पावसाने हैराण झालेल्या राज्यातील शेतकऱ्यांसाठी हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी अत्यंत दिलासादायक अंदाज वर्तवला आहे. राज्यात ७ नोव्हेंबरपासून पाऊस पूर्णपणे निघून जाईल आणि कडाक्याच्या थंडीला सुरुवात होईल, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. जुन्नर तालुक्यातील ओझर येथे श्री विघ्नहर गणपतीच्या दर्शनासाठी आले असता, त्यांनी आमदार अतुल बेनके यांच्या उपस्थितीत स्थानिक शेतकऱ्यांशी संवाद साधला.

Leave a Comment