‘लाडक्या बहीण’ योजनेच्या लाभासाठी e-KYC अनिवार्य; १८ नोव्हेंबर अंतिम मुदत
‘लाडक्या बहीण’ योजनेच्या लाभासाठी e-KYC अनिवार्य; १८ नोव्हेंबर अंतिम मुदत
Read More
राज्यात अवकाळी पावसाची हजेरी कायम; मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात विजांसह पावसाचा अंदाज
राज्यात अवकाळी पावसाची हजेरी कायम; मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात विजांसह पावसाचा अंदाज
Read More
नियोजन फिट, तर हरभरा उत्पादन हिट: पेरणीपासून काढणीपर्यंतचे शास्त्रोक्त व्यवस्थापन
नियोजन फिट, तर हरभरा उत्पादन हिट: पेरणीपासून काढणीपर्यंतचे शास्त्रोक्त व्यवस्थापन
Read More
रब्बी गहू पेरणी: कोरडवाहूसाठी योग्य वाण निवडा आणि उत्पादन वाढवा
रब्बी गहू पेरणी: कोरडवाहूसाठी योग्य वाण निवडा आणि उत्पादन वाढवा
Read More
अवकाळी पावसाला ब्रेक, राज्यात ७ नोव्हेंबरपासून थंडीचा जोर वाढणार
अवकाळी पावसाला ब्रेक, राज्यात ७ नोव्हेंबरपासून थंडीचा जोर वाढणार
Read More

राज्यात कडाक्याची थंडी, रब्बी पिकांना गारपिटीचा धोका; हवामान अभ्यासक डॉ. मच्छिंद्र बांगर यांचा महत्त्वाचा इशारा

नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापासून तापमानात मोठी घट, तर फेब्रुवारी-मार्चमध्ये रब्बी पिकांच्या काढणीवेळी अवकाळी पावसासह गारपिटीची शक्यता; शेतकऱ्यांनी वेळीच नियोजन करण्याचा सल्ला.

ADS खरेदी करा ×

विशेष प्रतिनिधी:

राज्यात सध्या सुरू असलेल्या अवकाळी पावसाच्या संकटामुळे चिंतेत असलेल्या शेतकऱ्यांसाठी हवामान अभ्यासक डॉ. मच्छिंद्र बांगर यांनी एक महत्त्वपूर्ण दीर्घकालीन हवामान अंदाज वर्तवला आहे. त्यांच्या मते, सध्याचा पाऊस ७ नोव्हेंबरपर्यंत पूर्णपणे ओसरणार असून, त्यानंतर राज्यात कडाक्याच्या थंडीची लाट येणार आहे. मात्र, त्यांनी खरी चिंतेची बाब म्हणून फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात रब्बी पिकांच्या काढणीच्या वेळी अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा मोठा धोका वर्तवला आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांनी आतापासूनच योग्य नियोजन करणे आवश्यक आहे.

Leave a Comment