‘लाडक्या बहीण’ योजनेच्या लाभासाठी e-KYC अनिवार्य; १८ नोव्हेंबर अंतिम मुदत
‘लाडक्या बहीण’ योजनेच्या लाभासाठी e-KYC अनिवार्य; १८ नोव्हेंबर अंतिम मुदत
Read More
राज्यात अवकाळी पावसाची हजेरी कायम; मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात विजांसह पावसाचा अंदाज
राज्यात अवकाळी पावसाची हजेरी कायम; मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात विजांसह पावसाचा अंदाज
Read More
राज्यात कडाक्याची थंडी, रब्बी पिकांना गारपिटीचा धोका; हवामान अभ्यासक डॉ. मच्छिंद्र बांगर यांचा महत्त्वाचा इशारा
राज्यात कडाक्याची थंडी, रब्बी पिकांना गारपिटीचा धोका; हवामान अभ्यासक डॉ. मच्छिंद्र बांगर यांचा महत्त्वाचा इशारा
Read More
नियोजन फिट, तर हरभरा उत्पादन हिट: पेरणीपासून काढणीपर्यंतचे शास्त्रोक्त व्यवस्थापन
नियोजन फिट, तर हरभरा उत्पादन हिट: पेरणीपासून काढणीपर्यंतचे शास्त्रोक्त व्यवस्थापन
Read More
रब्बी गहू पेरणी: कोरडवाहूसाठी योग्य वाण निवडा आणि उत्पादन वाढवा
रब्बी गहू पेरणी: कोरडवाहूसाठी योग्य वाण निवडा आणि उत्पादन वाढवा
Read More

‘लाडकी बहीण’ योजनेचा हप्ता बंद होणार? ई-केवायसीनंतरही हजारो महिला ठरणार अपात्र

शासकीय नोकरी, आयकर आणि चारचाकी वाहन असणाऱ्या कुटुंबांना बसणार फटका; चुकीची माहिती दिल्यास पैसे वसुलीची शक्यता.

ADS खरेदी करा ×

विशेष प्रतिनिधी, मुंबई:

‘लाडकी बहीण’ योजनेअंतर्गत सुरू असलेल्या ई-केवायसी प्रक्रियेमुळे हजारो महिला लाभार्थी अपात्र ठरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. केवळ ई-केवायसी पूर्ण करणे लाभासाठी पुरेसे नसून, या प्रक्रियेद्वारे सरकार लाभार्थ्यांच्या कौटुंबिक माहितीची सखोल पडताळणी करत आहे. यामध्ये अनेक महिलांचे अर्ज बाद होऊन त्यांना मिळणारे मासिक अनुदान कायमचे बंद होऊ शकते, इतकेच नव्हे तर आतापर्यंत मिळालेल्या रकमेची वसुली होण्याचीही शक्यता वर्तवली जात आहे.

Leave a Comment