‘लाडक्या बहीण’ योजनेच्या लाभासाठी e-KYC अनिवार्य; १८ नोव्हेंबर अंतिम मुदत
‘लाडक्या बहीण’ योजनेच्या लाभासाठी e-KYC अनिवार्य; १८ नोव्हेंबर अंतिम मुदत
Read More
राज्यात अवकाळी पावसाची हजेरी कायम; मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात विजांसह पावसाचा अंदाज
राज्यात अवकाळी पावसाची हजेरी कायम; मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात विजांसह पावसाचा अंदाज
Read More
राज्यात कडाक्याची थंडी, रब्बी पिकांना गारपिटीचा धोका; हवामान अभ्यासक डॉ. मच्छिंद्र बांगर यांचा महत्त्वाचा इशारा
राज्यात कडाक्याची थंडी, रब्बी पिकांना गारपिटीचा धोका; हवामान अभ्यासक डॉ. मच्छिंद्र बांगर यांचा महत्त्वाचा इशारा
Read More
नियोजन फिट, तर हरभरा उत्पादन हिट: पेरणीपासून काढणीपर्यंतचे शास्त्रोक्त व्यवस्थापन
नियोजन फिट, तर हरभरा उत्पादन हिट: पेरणीपासून काढणीपर्यंतचे शास्त्रोक्त व्यवस्थापन
Read More
रब्बी गहू पेरणी: कोरडवाहूसाठी योग्य वाण निवडा आणि उत्पादन वाढवा
रब्बी गहू पेरणी: कोरडवाहूसाठी योग्य वाण निवडा आणि उत्पादन वाढवा
Read More

शेतकरी कर्जमाफीच्या घोषणेनंतरही संभ्रम कायम; आरबीआयच्या नियमावलीचा ठरू शकतो अडसर

नवीन कर्ज घेतलेले शेतकरी मदतीपासून वंचित राहण्याची शक्यता; रब्बी पेरण्यांवरही संकटाचे सावट.

ADS खरेदी करा ×

विशेष प्रतिनिधी:

खरीप हंगाम २०२५ मध्ये झालेल्या शंभर टक्के नुकसानीमुळे राज्यातील शेतकरी पूर्णपणे उद्धवस्त झाला आहे. हाता तोंडाशी आलेला घास हिरावल्याने आर्थिक संकटात सापडलेल्या बळीराजाला आता सरसकट कर्जमाफीची अपेक्षा आहे. या पार्श्वभूमीवर, शेतकरी संघटनांच्या आंदोलनानंतर सरकारने कर्जमाफीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन करून निर्णय घेण्याचे आश्वासन दिले असले, तरी या प्रक्रियेतील गुंतागुंत आणि आरबीआयच्या नियमांमुळे शेतकऱ्यांच्या पदरी पुन्हा निराशाच पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Leave a Comment